मनमाड : येथील आश्विनी नगर गुजराथी मळा परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे विद्युत पोलावरील तुटलेल्या तारेमुळे मीराबाई सुरेश गिडगे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला.
काल सायंकाळी मनमाड आणि मग परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला , या मुळे काही ठिकाणी नागरिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असुन , अश्विनी नगर येथील परिसरामध्ये तुटलेल्या विद्युत तारेमुळे दोन शेळ्यांचा मृत्यू झाला , परीसरातील काही नागरिकांनी सांगितले की त्यांनी या कमकुवत झालेल्या विद्युत तारे बाबत अनेक वेळेला मनमाड येथील एम.एस.इ. बी.च्या कर्मचाऱ्यांना माहीती देऊन देखील त्या कडे दुर्लक्ष केले , या मुळेच हा प्रकार झाल्याचे नागरिकांना सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या