सोयाबीन कांदा मका भात शेती नुकसान झाले आहे सरकारने पंचनामा यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी.
जन आवाज प्रतिनिधी.संतोष गायकवाड.
मनमाड.नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे मनमाड येथील शासकीय विश्रामगृहावर आले असता पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारचा विरोधी पक्षाचा चांगलाच समाचार
घेतला आहे पुढील सोयाबीन कांदा मका भात शेती नुकसान झाले आहे सरकारने पंचनामा यांचे नाटक बाजूला ठेवले पाहिजे असे आवाज येईल बोलताना सांगितले आहे ती प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप प्रभारी जिल्हाध्यक्ष निवृत्ती झाले जिल्हा संपर्कप्रमुख श्रावण देवरे तालुकाध्यक्ष निलेश चव्हाण मच्छिंद्र वाघ निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर नगर जिल्हाध्यक्ष रवी मोरे सचिन खालकर रामराजोळे मालेगाव तालुकाध्यक्ष संजय जाधव मच्छिंद्र जाधव पुंडलिक कातकडे आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश धात्रक सह संपर्कप्रमुख पिंटु नाईक पप्पू सूर्यवंशी साजरांनी पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या